Tarun Bharat

गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश

प्रतिनिधी / रत्नागिरी :

गणपतीपुळे समुद्रात बुडताना २ पर्यटकांना वाचवण्यात जीवरक्षक टीमला यश आले आहे. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी समुद्राच्या पाण्याला ओहटी होती. पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात पोहायला उतरलेले दोघे पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. जीवरक्षक आशिष माने, अक्षय माने, महेश देवरुखकर, अनिकेत राजवडकर आणि प्रफुल्ल पाटील यांनी जीवाची बाजी लावत दोघा पर्यटकांना वाचवले.

Related Stories

रत्नागिरी : दापोलीत राष्ट्रवादीच्या आंदोलनात पावसाचा व्यत्यय

Archana Banage

विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी खासदार राऊतांतर्फे प्रयत्न करणार!

NIKHIL_N

जिल्हय़ात पहिल्या टप्प्यात साडेसात हजार व्यक्तींना लस

NIKHIL_N

रत्नागिरी न.प.हद्दवाढ ठराव, ग्रामसभा लांबणीवर

Patil_p

समीर लब्दे यांची शिवसेना आचरा विभागप्रमुखपदी निवड

Anuja Kudatarkar

चिपळुणात महिलेवर कोयत्याने हल्ला

Patil_p