Tarun Bharat

तामिळनाडूत जलिकट्टूने घेतले 3 बळी

तामिळनाडूत जलिकट्टूचा साहसी क्रीडाप्रकार मोठय़ा प्रमाणावर आयोजित केला जात आहे. वेल्लोरनजीक गुडियात्थममध्ये सुरू असलेल्या या क्रीडाप्रकाराच्या दरम्यान 3 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर एक पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाला आहे. या क्रीडाप्रकारावेळी सुरक्षेचे उपाय योजिले जावेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

Related Stories

काश्मीरमध्ये 5 दहशतवाद्यांना मारले

Patil_p

काँग्रेस आमदारासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा

Patil_p

सत्तेवर आल्यावर परिवारवादी जमवितात अमाप संपत्ती

Patil_p

आंध्रप्रदेशात मारले गेले 6 नक्षलवादी

Patil_p

जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर ‘उत्तराखंड गौरव’

Patil_p

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बुधवारी सुनावणी अपेक्षित

Patil_p