Tarun Bharat

दिल्लीत भाजपला बहुमत मिळणार : स्वामी

दिल्लीत भाजप 41 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. शाहीन बागच्या कारणामुळे भाजपला दिल्लीत विजय मिळणार आहे. तुकडे-तुकडे गँगकडून रस्ते रोखून धरण्यात आल्याने जनता भाजपच्या पाठिशी राहणार असल्याचे स्वामी यांनी रविवारी ट्विट करत म्हटले आहे.

Related Stories

भारतात पूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता नाही

Patil_p

हिंदू वारसा कायदा : केंद्राला अंतिम कालावधी

Patil_p

Gujrat Election : भाजपच्या माजी मंत्र्याचा त्याच्या मुलासह काँग्रेसमध्ये प्रवेश

Abhijeet Khandekar

पहिल्यांदाच परराज्यातील व्यक्तीला मिळाले जम्मू-काश्मीरचे नागरिकत्व

datta jadhav

कर्ज पुन्हा महागणार

Patil_p

गाझीपूर फुल मार्केटमध्ये सापडली स्फोटकांनी भरलेली बॅग

datta jadhav