Tarun Bharat

बिहार : निवडणुकीपूर्वी नितीश सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

ऑनलाईन टीम / पाटणा : 


बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी नितीश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. नितीन सरकारने शनिवारी शिक्षकांच्या वेतेनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 


या अंतर्गत बिहार शिक्षा विभागाने पंचायत राज आणि शहरी स्थानिक संस्थांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत शिक्षक आणि ग्रंथपालांच्या पगारामध्ये 15 टक्के वाढ करण्यात येणार आहे.


ही पगार वाढ एप्रिल 2021 मध्ये सुरू होणाऱ्या सत्रापासून केली जाणार आहे. 

Related Stories

नियुक्तीपत्रांचे ‘गिफ्ट’

Patil_p

सोमय्या ‘हे’ तर तुमचे राष्ट्रावर उपकारच

datta jadhav

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; प्रकृती गंभीर

Archana Banage

ज्ञानवापी प्रकरणाची 4 जुलैला सुनावणी;’यांचा’अर्ज फेटाळला…

Kalyani Amanagi

उत्तराखंड : शहराच्या तुलनेत डोंगराळ भागात कोरोनाचा संसर्ग अधिक

Tousif Mujawar

ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्यालाही होतं क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचे निमंत्रण

datta jadhav