Tarun Bharat

मुंबई-बेळगाव विमान प्रवासाला तुर्तास ब्रेक

बेळगाव/प्रतिनिधी


महाराष्ट्रात कोरोना ग्रंथांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सध्यातरी सर्व विमानसेवा 31 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या बेळगाव – मुंबई या विमानसेवेला तूर्तास तरी ब्रेक लागला आहे. मुंबई ते बेळगाव व बेळगाव पुणे ही सेवा सुरू झाल्यास अनेक प्रवाशांना याचा फायदा होणार होता. यासाठी विमान कंपन्यांनी बुकिंगही सुरू केले होते परंतु महाराष्ट्र सरकारने परवानगी न दिल्यामुळे आता ही सेवा 31 मेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा मात्र हिरमोड झाला आहे. परंतु हैदराबाद अहमदाबाद, बेंगलोर या शहरांना विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

Related Stories

नागदेववाडीतील राष्ट्रीय पेयजल योजनेची चौकशी करा, अन्यथा आमरण उपोषण करणार

Archana Banage

जमखंडीत पाच लुटारूंची टोळी जेरबंद

Patil_p

टिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ कोटीची मदत

Archana Banage

गुंजी परिसरात गवीरेडय़ाकडून भात पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान

Patil_p

गेल्या मार्चला फुल्ल तर यंदा हाफ लॉकडाऊन

Patil_p

पोलीस असल्याचा बहाणा करत वृद्ध शिक्षकाचे साडेतीन तोळे सोने लांबवले

Archana Banage