Tarun Bharat

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे सुप्रीम कोर्टानेही केलं कौतुक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोना संकटात दाखल झालेल्या याचिकांवर अनेकविध न्यायालयांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते. मात्र, कोरोना मृतांच्या नातेवाईकांना सानुग्रह मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची दखल घेत सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारचे कौतुक केले आहे. मोदी सरकारने जे कार्य केले ते इतर कोणत्याही देशाला जमले नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

कोरोनामुळे देशात लाखो लोक दगावले. अनेकांचे संसार उघडय़ावर पडले. त्यामुळे मोदी सरकारने मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत जाहीर केली आहे. या मदतीमुळे गरीब कुटुंबांना सावरण्यासाठी मदत होणार आहे. हे काम आतापर्यंत कोणत्याही देशाला जमले नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या या निर्णयाची न्यायिक नेंद घेणे गरजेचे आहे, असे सुप्रीम केर्टाने म्हटले आहे.

Related Stories

महिला फुटबॉल हबसाठी अंजूचे महत्वाकांक्षी पाऊल

Abhijeet Khandekar

केंद्रीय पोलीस दलात 36 हजारांहून अधिक कोरोनाबाधित

datta jadhav

शरद पवार पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल!

Tousif Mujawar

कुस्तीगीर परिषदेचा वाद अखेर मिटला; बाळासाहेब लांडगेंचा राजीनामा

datta jadhav

KCR; राज्ये कमकुवत करण्याचा केंद्र सरकारचा कट : केसीआर यांचा भाजपवर हल्लाबोल

Abhijeet Khandekar

गोव्यात 31 मेपर्यंत कोरोना कर्फ्यू : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

Tousif Mujawar