Tarun Bharat

रितसर कागदपत्रे असल्यास वाहने सोडावी!

प्रतिनिधी / कुडाळ:

अधिकृत परवाना असलेले खडी, चिरे, वाळू व इमारत साहित्य घेऊन येणारे डंपर अशी वाहने रितसर कागदपत्रे असल्यास ती सोडण्यास पोलिसांकडून सहकार्य करावे, असे सांगून एखादे वाहन बेकायदेशीर असल्यास त्या वाहनावर कारवाई करण्यास कोणतीच हरकत नाही. परंतु घरांची कामे किंवा शेतकरी गवत व शेती अवजारे घेऊन जाणारी वाहने थांबवू नयेत, अशी मागणी शिवसेनेचे अतुल बंगे यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी शिवाजी मुळीक यांच्याकडे केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हय़ात संचारबंदी असताना निवती पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱया सर्व गावातील जनतेचे रक्षण करण्याच्यादृष्टीने संचारबंदी काळात चांगले काम निवती पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱयांनी केल्याबद्दल बंगे व युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी मुळीक तसेच साळुंखे यांचे अभिनंदन

Related Stories

राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी

Abhijeet Khandekar

रिफायनरीविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटना विसर्जित

tarunbharat

गीतेश गावडे याला आर्थिक मदत मिळावी- आमदार नितेश राणे यांना निवेदन

Anuja Kudatarkar

धडपड पोटापाण्यासाठी…

NIKHIL_N

जिल्हय़ात 17 हजार दिव्यांगांना चार महिने पेन्शनच नाही!

Patil_p

नद्यांना पूर, महामार्ग ठप्प !

Patil_p