स्मार्ट नको पण स्वच्छ बस थांबे द्या अशी बातमी तरुण भारतने प्रसिध्द केली होती. याची दखल घेत आमदार अनिल बेनके यांनी पाहणी करुन अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. धर्मवीर संभाजी चौक येथे असलेल्या बस थांब्यांची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. महानगरपालिकेने स्मार्ट ऐवजु कुरुप कामांना गती दिली आहे का? असा सवाल आमदार बेनके यांनी केला.
Trending
- 14 मतदारसंघांत आज मतदान
- 89 मतदारसंघात आज मतदान
- प्रसिद्ध युट्यूबर मनिष काश्यप भाजपमध्ये
- हिंदुस्थान युनिलिव्हरला 2406 कोटी रुपयांचा नफा
- ‘डायनासोर’ प्रमाणे काँग्रेस होईल नष्ट !
- पाटण्यात हॉटेलला आग, सहा जणांचा मृत्यू
- रिलायन्स इंडस्ट्रिजने कमावला 18951 कोटींचा नफा
- सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातीत 62 टक्के वाढ