प्रतिनिधी/ सातारा
कारगिल विजय दिवसानिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान सातारा जिल्हा अंतर्गत सह्याद्री प्रतिष्ठान जावळी तालुका विभाग व सह्याद्री प्रतिष्ठान बामणोली यांच्या संयुक्त विध्यमाने श्रमदान आणि वृक्षारोपण करण्यात आले.सलगसमपातळी चर काढण्यात आली.श्रम योगदानातून रविवारी सकाळी वृक्षारोपण तसेच सलग समपातळी चर काढण्यात आले.