4 अवैध इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यावर स्थानिक लोकांनी पालिका कार्यालयाबाहेर सोमवारी निदर्शने केली आहेत. धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. धूळ नियंत्रित करण्यासाठी परिसरात पाण्याचा मारा केला जावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
Trending
- बारावी अनुत्तीर्णांसाठी दुसरी संधी
- उत्तर भारतीय प्रवाशांसाठी नैर्त्रुत्य रेल्वेची विशेष फेरी
- उष्म्यासह ढगाळ वातावरण पण पावसाची दडी
- बेनकनहळ्ळी येथे रथ मिरवणूक भक्तिभावाने
- भाजपचे शेट्टर यांचा किल्ला तलाव परिसरात प्रचार
- जैनापूर येथील अनेकांचा काँग्रेसप्रवेश
- अनगोळमध्ये आंबिलगाड्यांची भव्य मिरवणूक
- मंत्री सतीश जारकीहोळींनी घेतला जैन मुनींचा आशीर्वाद