लोकप्रिय ‘अमृतधन योजना’ नववर्षात पुनर्भेटीला
प्रतिनिधी / बेळगाव
गुढीपाडव्याला सुरू होणारे नवे वर्ष ग्राहकांना अधिक सुखदायी ठरण्यासाठी खास लोकाग्रहास्तव तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित आपला प्रचंड प्रतिसाद मिळालेली लोकप्रिय ‘अमृतधन मुदत ठेव योजना’ गुढीपाडवा दि. 2 एप्रिलपासून गुंतवणुकीकरिता पुन्हा खुली करत आहे.
यात 1 लाख गुंतवणुकीवर 27 महिन्यांत सव्वा लाख परतावा मिळेल. किमान गुंतवणूक 10,000 रुपये किंवा त्यापटीत करता येईल. याचप्रमाणे ‘धनसागर रिकरिंग ठेव’ योजनेंतर्गत दरमहा किमान 600 रुपये 5 वर्षे 3 महिने भरल्यास 50,000 रुपये परतावा मिळेल. दि. 30 एप्रिल 2022 पर्यंत या गुंतवणुकीसाठी अंतिम मुदत असेल. पुन्हा मिळत असलेल्या या संधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित, नार्वेकर गल्ली, बेळगाव फोन 0831-2424777 किंवा 9108540877 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.