भागलपूरची डॉ. रत्नप्रिया हिने मिसेस इंडिया वर्ल्ड वाइड स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रारंभी फेरी, कॅटवॉक आणि टॅलेंट राऊंडमध्ये भरतनाटय़म सादर करून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर तीनशे महिलांमध्ये पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. भागलपूरच्या महिला आणि राजकीय संघटनांनी त्यांच्या या यशाचा आनंद व्यक्त केला आहे.
Trending
- रशीद शेवटपर्यंत लढला, अखेरच्या चेंडूवर मुकेश जिंकला
- निवडणूक आयोगावर विश्वास ठेवावा लागेल!
- हैदराबादच्या धडाक्यापुढे टिकण्याचे ‘आरसीबी’समोर आव्हान
- कच्च्या तेलाची आयात नियंत्रणात
- शिक्षक भरती प्रकरणी ममता सरकार सर्वोच्च न्यायालयात
- राहुल गांधींचा आता ‘यू टर्न“
- चौथ्या सत्रातही शेअर बाजार तेजीत
- राज्यात 14 मतदारसंघांत उद्या मतदान