आर्थिक सुरक्षितता व विश्वासार्हता जी देते उज्वल भविष्य
प्रतिनिधी / बेळगाव
अल्पावधीत स्थिरावलेली व नित्य नवीन जनहितकारी गुंतवणूक योजनांद्वारे प्रसिद्धीस आलेली तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरत असून ठेवीदारांचे आर्थिक गुंतवणूक केंद्र ठरत आहे.
वर्धिष्णू ही मुदतठेव योजना, आनंदवर्धिनी ही मासिक उत्पन्न योजना, लक्ष्मीवृद्धी पुनर्ठेव योजना, सुखदा रिकरिंग योजना तसेच 78 महिन्यात शतप्रतिशत ही दामदुप्पट योजना अशा विविध उपयुक्त योजनांतून ठेवीदार सुरक्षित व आकर्षक व्याजदराद्वारे आपली नियोजित उद्दिष्टे गाठू शकणार आहेत.
वर्धिष्णू योजनेंतर्गत एका वर्षासाठी 9 टक्के, दोन वर्षांसाठी 10 टक्के, तीन वर्षांसाठी 10.50 टक्के व्याजदर व ज्ये÷ नागरिकांना 00.50 टक्के अधिक व्याजदराचाही लाभ उठविता येतो. अधिक माहितीसाठी तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित, 3524, नार्वेकर गल्ली, बेळगाव, फोन 0831-2424777 किंवा मोबाईल क्र. 9108540877 या क्रमांकावर संपर्क साधावा.