प्रंट लाईनवरील आरोग्य कर्मचारी घेताहेत उपचार
मुंबई/प्रतिनिधी
भारतात कोरोना महामारीच्या उद्रेकामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आता दुबार कोरोना संसर्गाची भीती बळावली आहे. जागतिक स्तरावरील लॅन्सेट अहवालात डॉक्टरांना दुसऱयांदा झालेला कोरोनाचा संसर्ग हा तीव्र असल्याचे म्हटले आहे. जगभरात कोरोनामुक्त रुग्णाला पुन्हा कोरोना संसर्ग झाल्याने तज्ञांची चिंता वाढविली आहे. त्यामुळे कोविड-19 या रोगापासून मुक्त होण्यासाठी लस संशोधन हाच योग्य मार्ग असल्याचे मत विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार डॉ राजेंद्र ननावरे यांनी स्पष्ट केले.
दिल्लीत नोएडा येथील दोन डॉक्टर, मुंबईत नायर रुग्णालयातील तीन डॉक्टर आणि हिंदुजा रुग्णालयातील एका डॉक्टर दुबार संसर्गावर उपचार घेत आहेत. पूर्ण बरे झालेल्या रुग्णातही काही काळानंतर पुन्हा विषाणूचा संसर्ग होत असल्याचे आढळत आहे. आरोग्य कर्मचारी प्रंटलाईनवर काम करणाऱयांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. दुसऱयावेळी कोरोना संसर्ग झालेल्या डॉक्टरांना श्वसनाचे विकार आढळला नसला तरीही त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले ही गंभीर बाब आहे.
लसकाफायदेशीर?
लसहाएकजैविकघटकअसतोजोएखाद्याविशिष्टसंसर्गजन्यरोगाविरुद्धसक्रियअधिग्रहितप्रतिक्षमकिंवाप्रतिकारशक्तीप्रदानकरतो.लसहीप्रतिबंधात्मक(प्रोफेलेक्टिक)किंवाउपचारात्मकअसूशकते.लसरोगाचाप्रतिबंधरोखण्यासाठीआणिउपचारासाठीमहत्त्वपूर्णआहेज्यामुळेअनेकसंसाधनांचीबचतहोते.लसीकरणामुळेएकेकाळीभयंकरअशाआजारांच्यानिर्मूलनासाठीलसमहत्त्वाचीठरलीअसल्याचेडॉ.राजेंद्रननावरेयांनीसांगितले.