न्हवेली पावलार ट्रक मालकांची बैठक।
सांखळी/प्रतिनिधी
गोव्यात खाण बंदीमुळे समस्या ग्रस्तना सरकारने दिलासा द्यावा तसेंच मुख्यमंत्र्यांनी निदान आपल्या मतदारसंघातिल खाण अवलंबिता च्या समस्या जाणून घ्याव्यात अशी अपेक्षा ट्रकमालक संघटनेने केली आहे खाण विषय न्यायालयातअसला तरी तेथे फक्त तारखा मिळत आहे तरीही लवकरच राज्यातील खाणी सुरू करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे त्या बद्धल त्याचे अभिनंदन मात्र खाणी कोणत्या नियमानुसार सुरू होणार हा एक प्रश्न सतावत असल्याने आज संध्याकाळी गोवा ट्रकमालक संघटने तर्फे न्हवेली पावलार येथे संघटना प्रतिनिधी खास बैठक घेतली यावेळी खाणी सुरू या विषयावर चर्चा करण्यात आलीमुख्यमंत्र्यांनी फटींगपणा कारची नू : नीलकंठ गावस। राज्यात 2012पासून खाणी बंद आहे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी कायद्याच्या चोवकटी राहून खाणी लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले होते मात्र या आठ वर्षात खाणी काही सुरू झाल्या नाहीत आताचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत ही नेहमी खाणी सुरू करण्याची आश्वासन देत असल्याने ट्रक मालक असला नसलेला पैसा घालून ट्रक दुरूस्त करतात आणि त्यांची निराशा होते नुकसान होते हे वेगळे खनिज वाहतूक सुरू केली याचा अर्थ खाणी सुरू केल्या होत नाही, तेव्हा खाणी सुरू होणार ही चांगली गोष्ट याची मुख्यमंत्री सावंत यांनी सविस्तर माहिती खाण अवलंबिताना द्यावी उगाच मुलांना चॅकलेट देतो सांगून फटवले जाते तसे सांगु नये असे ट्रक संघटनेचे प्रतिनिधी नीलकंठ गावस यांनी या विषयी बोलताना सांगितलेया बैठकीत गोवा ट्रक संघटनेचे मंगलदास नाईक, निळकंठ गावस, प्रमोद गांड, शिवदास माडकर, नारायण सावंत, प्रशांत नागवेकर, भारत गावस, गीतेश परब, बाबू तारी,नाशद सय्यद, शैलेंश मोरजकर, नाशिर आगा, सागर गावडे, नारायण गावडे, निलेश गावडे, रियाझ खान यांची उपस्थिती होती असे ट्रक संघटनेचे प्रतिनिधी मंगलदास नाईक यांनी सांगितलेया खाण अवलंबिताचा विचार व्हायला हवा। सांखळी मतदारसंघात जवळजवळ सहा कंपनी असून हजारो खाण अवलंबित आहेत, गैरेंज मालक, सुटे भाग विपेते, चहा दुकाने, खानावळ आणि गावातील बाजारपेठेत पूर्णतासंपत आला असुन अश्या लोकांचा विचार व्हायला हवा तसेच ट्रक धुवून चार पैसे कमावणारे, ठेकेदार पद्धतीवर काम करणारे ही आज समस्या ग्रस्त बनले आहे तेव्हा अशा नागरिकांकडे सरकारने पाहण्याची आवश्यकता असल्याच्या प्रतिक्रिया सांखळी मतदारसंघातुन येत आहे काहीही करून सरकारने खाणी सुरू कराव्यात अशी मागणीही समोर येत आहे.