रस्त्यावर भटकी गुरे तसेच कुत्र्यांच्या धुमाकुळ
विषेश प्रतिनिधी/ पर्वरी
पर्वरीत सध्या भटक्या जनावरांची समस्या डोकेदुकी झाली असून पर्वरी परिसरात मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर भटके जनावरे दिसत आहे. यामुळो अपघात होण्याची शकय़ताही काही. तसेच काही भ्घ्टाकी जानवरा अपाघ्ता स्वता बी पडात आहे. या भटक्या जनावराची समस्या साडविणे गरजचे आहे.
पर्वरी हे झपाटय़ाने वाढणारे शहर आहे. मोटय़ा प्रमाणात लोकवस्ती या भागात राहत आहे. दिवसरात्र गाडय़ांची तसेच लोकांची ये जा या भागात असते. अशा वेळी हे भटकी जनावरे लोकांची वाढती समस्या झाली आहेत. पर्वरीतल अनेक सार्वजनिक ठिकाणी ही भटकी गुरे व कुत्रे मोटय़ा प्रमाणात पहायला मिळत आहे.
भटक्या गुरांमुळे अपघात होण्याची शक्यता
पर्वरीत अनेक ठिकाणी भटकी गुरे पहायल मिळत आहे. या गराची झडच असतो. या गाराच ाrाकणीही मालक नसल्याने ती ती शहरात मिळात ते अन्न् घऊन राहत आहे. तसच रस्तवर बिदसघ्ध् बसलालाािr आढणाते. गेलया आठण्वडय़ात एका बैदल एका दुचाकीचालकाच्या मागे लागाला हाते.
भटक्या कुत्र्यांची दहशत
रात्रीच्या वेळी घराबोहर पडताना लोकांना चावा घेण्यासाठी येतात तर काही लोक जे पहाटे व्यायाम करण्यासाठी घराबाहेर जातात त्यांच्याही मागे हे कुत्रे धावत असतात. ही कुत्र्यांची दहशत वाढत आहे याची दखल घेतली पाहीजे. रस्त्यावर अनेक घाव जखम झालेले कुत्रे पहायला मिळत आहे. एखादा घाव झालेला कुत्रा चावला तर रेबीज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऍनिमल रेस्कू टीमने या कुत्र्यांची योग्य विल्हेवाट लावावी त्यांना विषनाषक इंजेक्शन द्यावे, अशी मागणीही होत आहे.
काही लोक कुत्र्यांचे पालन करतात पण जसे कुत्र्यांचे वय होत असते अशा वेळी लोक कुत्र्यांना घरात घेत नाही. किंवा एखादी जखम घाव झाला तर लोक कुत्र्यांना घरात घेत नाही. अशा वेळी हे कुत्रे अन्नाच्या शोधात भटकत असतात. यामुळे sएखाद्या सार्वजनिक ठिकाणी अन्न मिळते म्हणून ते बसतात. लोकांचा गैरप्रकरामुळे sकुत्री भटकत आहे त्यांना अन्न मिळत नसल्याने ते चावतात व लोकांच्या मागे लागतात. त्यामुळे लोकांनी आपल्या पालतू कुत्र्यांची योग्य काळजी घ्यावी तसेच त्यांना rsलहानपणी विषनाषक इंजेक्शन द्यावे.
रात्रीच्या वेळी हे कुत्रे अंगावर चावा घेण्यासाठी धावून येत असतात. काहीजण दुचाकीवाल्यांच्या गाडी मागे धावतात अशामुळे अपघात होण्याची शक्यताही असते याकडे स्थानिक पंचायती तसेच स्थानिक आमदारांनी लक्ष घालून या भटक्या कुत्र्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी पर्वरीतील नागरिकांकडून केली जात आहे.