सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्ती स्थापनेवर सरकारने पूर्णपणे बंदी घातली होती. त्यामुळे राज्यभर तीव्र विरोध झाला. तसेच अनेक बाजूने निषेध सुरू होता. मात्र आता सरकारने काही नियम व अटी घालून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंजुरी दिली आहे. घरे, मंदिर , या ठिकाणी केवळ दोन फुटाची गणेश मूर्ती स्थापन करण्यात यावी .यामध्ये केवळ मंदिरे नसलेल्या मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तीची उंची चार फूट असावी असा आदेश बजावला आहे. त्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी 20 पेक्षा जास्त लोकांना सामील होऊ नये असा आदेश ही बजाविला आहे.
Trending
- वेतवडेतील आदर्श शाळा बांधकामाची होणार चौकशी!सीईओंकडून त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत; ‘तरुण भारत संवाद’च्या वृत्ताची गंभीर दखल
- सरवडेतील बालकाचा नाधवडे येथे कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
- धरण उशाला…तहान घशाला ! राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील ओलवण ग्रामस्थांची अवस्था
- चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल…महाविकास आघाडीचं प्रचंड शक्तीप्रदर्शन
- मोठ्या प्रमाणात मतदान करून मतदारांनी लोकशाहीचा उत्सव लोकोत्सव करावा
- ही स्वाभिमानाची लढाई ! बाजीराव खाडेंचं बंड…उमेदवारी अर्ज भरताना अश्रू अनावर
- रत्नागिरीत नारायण राणेंच्या समर्थनार्थ रॅलीला सुरुवात !
- नारायण राणे थोड्याच वेळात दाखल करणार उमेदवारी अर्ज !