ओटवणे/ प्रतिनिधी-
मुंबई येथील श्री शिवशंभू ग्रुप या समाजसेवी संस्थेने मळगांव येथील श्री इसवटी प्रसाद मंडळाच्या माध्यमातून
सरमळे, विलवडे, शेर्ले गावातील सुमारे ९२ हून अधिक पूरग्रस्तांना जिवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
तेरेखोल नदीच्या महापुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून या जिवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.