जिल्हयात अलर्ट जारी
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, जयगड, गुहागर, दापोली, मंडणगड यासह संपूर्ण जिल्ह्यात वादळसह तुफान पावसाला सुरुवात झाली असून 120 वेगाने वारे वाहत आहेत तरी नागरिकांनी अलर्ट राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केला आहे. पहाटे 5 वाजल्यापासून रत्नागिरी वादळ ला सुरुवात झाल्याने वीजपुरवठा 5 वाजल्यापासून खंडित करण्यात आला आहे.