मुंबई
भारतीय बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास 1997 कोटी रुपयांची भर घातली असल्याची माहिती आहे. सदरची ही गुंतवणूक 1 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आली आहे. भारतीय बाजार हा विदेशी गुंतवणूकदारांसाठी नेहमीच आकर्षक ठरू लागला असून यातूनच गुंतवणूकीत वाढ होत आहे. गुंतवणूकदारांनी 1530 कोटींची गुंतवणूक समभागांमध्ये गुंतवली आहे.