सातारा
संपूर्ण जगाला हादरून सोडलेल्या मुंबई येथील दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्षे पूर्ण झाली या भ्याड हल्ल्यात पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी जवान शहीद झाले यात सातारा जिह्यातील तुकाराम ओंबडे हे ही शाहिद झाले झाले होते या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सर्व जणांना आज सातारा वाहतूक पोलीस दलाचा वतीने पुष्प अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली
यावेळी वहातुक पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल शेलार, रिटायर्ड सुभेदार रणदिवे शंकर
श्री आनंदराव चव्हाण मिलिटरी कॅन्टीन सातारा श्री किशोर निकम टॅक्स कॉन्सल्टंट,कु जान्हवी इंगळे योगा रेकॉर्ड होल्डर श्री अशोक कामटे,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी,श्री अनिल धनावडे ए एस आय,श्री विजय माळी पोलीस नाईक,श्री विश्वनाथ सपकाळ पो,अंमलदार,श्री सुहास शिंदे पो अंमलदार आणि इतर पोलीस पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते