बेळगाव प्रतिनिधी – यावर्षी ऊसाला प्रति टन 3500 रुपये दर द्यावेत, लंपी स्किन या मृत्यू पावलेल्या पशुपालकांना महाराष्ट्र प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, विद्युतीकरणाचे खाजगीकरण रद्द करावी, शेतकऱ्यांचे प्रलंबित बीले तातडीने द्यावीत अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन द्वारे केली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ६ ऑक्टोबर रोजी सुवर्णसौद येथे बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. जर या बैठकीत निर्णय झाला नाही तर 10 ऑक्टोबरला भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी चुनाप्पा पुजारी, रवी सिद्धन्नावर, भागवेंद्र नाईक, राजू मर्वे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
Trending
- जनतेच्या आशीर्वादाने मी दिल्लीत जाणारच – खा.राऊत
- छत्रपती घराण्यानं राजर्षी शाहूंच्या नावाला साजेस काय काम केलं ? विरेंद्र मंडलिक यांची जोरदार टिका
- जम्मू आणि काश्मीरच्या अर्नास भागात दहशतवादी लपण्याचे ठिकाण पोलिसांनी केले उद्ध्वस्त, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त
- सिंधुदुर्ग -रत्नागिरीत प्रचाराचा धुरळा उडणार !
- उध्दव ठाकरेना मराठा आरक्षणही टिकवता आले नाही ? मंत्री चंद्रकांतदादा पाटील
- प्रा. संजय मंडलिक यांच्या शाहूपुरी, राजारामपुरीतील पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
- महाडिक कुटुंबीयांच्या साक्षीने हत्तरगी गटाचा मंडलिक यांना पाठिंबा
- एलोन मस्क यांचा भारत दौरा, पंतप्रधान मोदींसोबतची बैठक पुढे ढकलली