संगणक सेवा क्षेत्र व तत्सम क्षेत्रातील कंपन्या आता विविध स्तरावरील व विशेषतः नवागत वा नव्याने उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आपल्याकडील नोकरीसाठी प्राधान्य देत असल्यो दिसून येते. पूर्वापार वा प्रस्थापित स्वापातील संगणक सेवा क्षेत्रात उमेदवारीं कर्मारी म्हणून निवड करताना प्रामुख्याने व प्राधान्याने आयआयटी-आयआयएम या तद्दन महानगरीय पठडीतून बाहेर पडून मोठय़ा कंपन्या उमेदवारीं निवड करताना इतर शहरे व तेथील विद्यार्थी उमेदवारां आवर्जुन वार करतात ही बाब नववर्षाया सावातीला लक्षणीय ठरते.
‘विप्रो’ सारख्या प्रस्थापित संगणकीय कंपनीने नव्या कर्माऱयीं निवड करताना विविध राज्यातील वेगवेगळय़ा शहरातील ााांगल्या संस्था वा विद्यापीठातून उत्तम गुणांकासह उत्तीर्ण होणाऱया विद्यार्थी-उमेदवारां प्रसंगी प्राधान्यपूर्ण वार करण्यास सुमारे दशकापूर्वी सावात केली. विप्रो व्यवस्थापनातील प्रमुख त्रयी असणाऱया श्रीधर मित्ता, आनंद तलवाई व मिथाईल रमेश या तत्कालिन उााापदस्यानी एक सामाजिक जबाबदारा उपक्रम म्हणून या प्रकल्पी सावात केली.
यासाठी पहिल्या टप्प्यात ‘नेक्स्ट हेल्थ’ या माहिती संकलन-व्यवस्थापन कंपनीने पुढाकार घेतला. यासाठी कंपनीने महानगरांशिवाय इतर मोठय़ा व मध्यम शहरांमधील उमेदवारां त्यांया योग्यतेनुसार पण प्राधान्याने वार करण्यासाठी योजनापूर्वक पुढाकार घेतला. कंपनाया उद्देश संकल्पाता मुळी ‘समाज प्रथम-फायदा अखेर’ असे नमूद करण्यात आले व त्यानाप कंपनीने आपले काम नेटाने सुरू केले. कंपनाया व्यवसायात माहिती तपशील वा तथ्यो संकलन, विश्लेषण, संशोधन-प्रकाशन या समावेश ठेवण्यात आला.
‘नेक्स्ट वेल्थ’ ने आपल्या या नव्या प्रयत्नांना सावातीपासूना पर्यावरणपूरक, सामाजिक व शुािातापूर्ण व्यवहारां पाया दिला व हा नेम प्रकर्षाने पाळला. या सामाजिकदृष्टय़ा व्यवसायपूरक उपक्रमा एक भाग म्हणून त्यांनी आपल्या उद्योग-व्यवसाय क्षेत्रााया आसपास राहणाऱयां वार सुरू केला. त्यामध्ये अर्थाता स्थानिक विद्यार्थी-उमेदवारांना कंपनाया गरजा व उमेदवारीं योग्यता सांभाळून प्राधान्य देण्या दूरगामी व धोरणात्मक निर्णय घेऊन तो राबविला.
कंपनो संस्थापक-सांलक श्रीधर मित्ता यांया मते स्थानिक समाजाशी समन्वयासह सहकार्य करण्या एक भाग म्हणून आम्ही स्थानिकांया रोजगारा वार करतो. योग्य-कार्यक्षम व त्याबरोबर क्रियाशील उमेदवार मिळाल्याने आमो कामकाजा नव्हे तर व्यवसायात प्रगती होऊन तो अधिक फायदेशीर होतो. स्थानिक कर्माऱयांना त्यांया क्षमतेनुसार प्राधान्य देण्याया या प्रयत्नांनी ‘नेक्स्ट वेल्थ’ ला इतर संगणक सेवा क्षेत्रात विशेष व्यावसायिक स्थान प्राप्त झाले आहे.
मध्यम व छोटय़ा शहरातील उमेदवारांना व्यावसायिकदृष्टय़ा कर्मारी म्हणून घेण्यातून काय आणि कसे फायदे होऊ शकतात या यानिमित्ताने अभ्यास करण्यात आला. यासंदर्भात सकृतदर्शनी असे दिसून आले की देश पातळीवर संगणक, संगणकसेवा-बीपीओ या क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांना कर्माऱयीं नेहमा गरज भासते. ही नेहमी व वाढती गरज भागविण्यासाठी संगणक क्षेत्रातील सर्वा मोठय़ा व प्रस्थापित कंपन्या सर्वसामान्यपणे देशातील 10 मोठय़ा वा महानगरीय शहरांवरा आपले लक्ष केंद्रित करतात. यातून त्यांना आवश्यक असे शिक्षित वा पात्रताधारक विद्यार्थी उमेदवार मिळत असल्याने महानगरातील उमेदवारां वार करण्या प्राधान्यक्रम संगणक व्यवसाय क्षेत्रात जारी राहिला.
या संदर्भातील एक वस्तुस्थिती म्हणजे इतर उद्योग-व्यवसाय क्षेत्रांप्रमाणा संगणक शास्त्र-सेवा क्षेत्रात रोजगारासाठी विद्यार्थी तर खूप मिळतात, मात्र निवड करण्यासाठी योग्य व पात्रताधारक उमेदवारीं मात्र नेहमा वानवा असते. त्यामुळे नेहमाया व निवडक महानगरांमधीला संगणक पात्रताधारक उमेदवारां निवड झाल्यास उमेदवारांया संख्या आणि निवडीला मर्यादा पडतात. दरम्यान संगणक सेवा कंपन्यांमध्ये कर्माऱयों नोकरी सोडून जाण्यो प्रकार आणि प्रमाण कायम असते.
त्यामुळे महानगरे वा मोठी शहरे सोडून इतर शहरांमधील संगणक क्षेत्रातील पात्रताधारक उमेदवारां निवडीसाठी वार होणे अधिक व्यवहार्य व प्रसंगी आवश्यक ठरते. सकृतदर्शनी पाहता मध्यम वा विद्यापीठ स्तरावरील ठिकाणांहून संगणक विज्ञान वा शास्त्र विषयातील पदवी वा तत्सम पात्रताधारक विद्यार्थ्यांपैकी सुमारे 40 टक्के विद्यार्थी हे या क्षेत्रात नोकरी-रोजगारासाठी महानगरीं वाट धरतात.
या पार्श्वभूमीवर मध्यम शहरांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहून त्यीं मुलाखतीद्वारे निवड करण्यी प्रक्रिया सुरू झाली व त्याला ााांगला प्रतिसाद पण मिळू लागला. राष्ट्रीय स्तरावर विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात विशेष सेवा केंद्रांद्वारे मोठय़ा प्रमाणावर सेवा देणाऱया कंपनीमध्ये सुमारे 4500 कर्मारी कार्यरत आहेत. यापैकी अधिकतर कर्माऱयीं निवड तामिळनाडूतील सालेम व वेल्ला, आंधप्रदेशातील ािात्तूर, कर्नाटकातील हुबळी व म्हैसूर, छत्तीसगडमधील भिलाई यासारख्या जिल्हास्तरीय ठिकाणांहून करण्यात आली हे विशेष. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज या संस्थेद्वारा 2022 मध्ये महानगरांया तुलनेत छोटय़ा म्हणजे दुसऱया व तिसऱया श्रेणीतील शहरातील विद्यार्थी-उमेदवारांमधूना सर्वाधिक पात्रताधारक उमेदवारीं निवड करणाऱया कंपनीला विशेष स्वापात पुरस्कृत करण्यो घोषित केले आहे. संस्थेनुसार अशा प्रयत्नांमुळे मध्यम वा लहान शहरांमधील गरजू व पात्रताधारक उमेदवारांना प्रोत्साहन तर मिळेला, शिवाय मोठय़ा शहरांमधील मोठय़ा कंपन्यांना त्यांया आवश्यकतेनुसार पात्रताधारक कर्मारी निशात कालावधीत मिळतील.
आपल्या या प्रयत्नांना पूरक ठरण्यासाठी असोसिएशनतर्फे आपल्या सदस्य कंपन्यांना त्यांनी निवडलेल्या उमेदवारांना अधिक सक्षम कर्मारी बनविण्यासाठी निवडक व हुशार उमेदवारांना संबंधित कौशल्यांसह प्रशिक्षित करण्यासाठी सूािात केले आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून त्याला प्रतिसाद मिळू लागला आहे.
छोटय़ा शहरांमधील विद्यार्थी-उमेदवारीं निवड करण्यामागे कंपन्यां सामाजिक दृष्टीकोनसुद्धा दिसून येतो. एका प्रमुख संगणकीय कंपनीने भविष्यातील कर्माऱयीं निवड करताना मध्यम शहरांमधील उमेदवारीं निवड करताना त्यामध्ये महिला कर्माऱयों प्रमाण सुमारे 50 टक्के राखण्यावर प्रयत्नशील राहण्या धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अशा प्रयत्नांमुळे लहान शहरांमधील गरीब व गरजू उमेदवारां वार करताना पात्रताधारक महिला उमेदवारांना प्रोत्साहन देण्यातून आर्थिक-सामाजिक परिवर्तनाला अधिक गतिमान करण्या प्रयत्न अपेक्षित आहे. या प्रयत्नां एक पुढील टप्पा म्हणून या कंपन्यांनी उमेदवारीं निवड करताना पात्रताधारक अशा 2 टक्के दिव्यांग उमेदवारीं निवड करण्या आग्रह धरला असून त्याला पण सदस्य कंपन्यांकडून सकारात्मक व प्रयत्नशील प्रतिसाद मिळू लागला आहे.
संगणक सेवा व्यवसाय क्षेत्रातील कंपन्यांया कंपनीस्तरावर अथवा सामूहिक स्वापात सुरू असणाऱया वा प्रस्तावित प्रयत्नांमुळे उद्योग-व्यवसायाला सामाजिक ध्येय धोरणीं जोड मिळण्यी सावात निशातपणे झाली आहे. या प्रयत्नां परिणाम म्हणून मध्यम वा छोटय़ा शहरातील विद्यार्थी-उमेदवारांना अधिक ााांगल्या रोजगार संधी व महानगरी कंपन्यांना पात्रताधारक उमेदवार मिळण्यो परस्परपूरक व सकारात्मक परिणाम दिसून येतील.
-दत्तात्रय आंबुलकर