बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी नुकताच भाजपशी काडीमोड घेऊन लालू प्रसाद यादव स्थापित राजदशी नव्याने संसार थाटला आहे. या दोन्ही संसारांमध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वतःकडेच राहील याची...
महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे जून महिन्यात मान्सूनच्या पावसाला प्रारंभ होतो आणि जुलैमध्ये बऱयाच भागात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा प्रत्यय येतो. ऑगस्ट महिना आला की पावसाचा जोर कमी होऊ लागतो....
कर्नाटकात नेतृत्वबदलाच्या चर्चेने पुन्हा उचल खाल्ली आहे. मंगळूर येथील भाजप कार्यकर्ता प्रवीण नेट्टारूच्या खुनानंतर कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱयांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे उद्भवलेली परिस्थिती सध्या सावरली...
मागील श्लोकात अलका नगरीतल्या स्त्रियांचा शृंगार हा नैसर्गिक पानाफुलांपासून केलेला असतो. संस्कृतचे विदेशी अभ्यासक विल्सन हे साध्या नैसर्गिक अलंकारांनी म्हणे मोहून गेले होते. अलकानगरीत विविधरंगी...
पावसाने राज्यात सगळीकडे जोर धरला आहे. धरणे तुडुंब भरू लागली आहेत. राज्यातील दोघांचे मंत्रिमंडळ 20 जणांचे झाले. राजी, नाराजी खातेवाटप आणि टिकाटिप्पणी सुरू आहे. पावसाळी...
अध्याय विसावा वेदांचा उद्धवाला समजलेला सरळ अर्थ आणि त्यात गुणदोषांचे केलेले वर्णन ह्या गोष्टी उद्धवाच्या मनात घोटाळा उत्पन्न करत होत्या कारण भगवंतांनीच वेदात गुणदोषांचे वर्णन...
गोवा आयआयटी संस्था शेळ मेळावली, लोलये असा प्रवास करीत आता सांगेसारख्या निसर्गसंपन्न प्रदेशात पोहोचलेली आहे. आतापर्यंत तीव्र विरोधच गोव्याने पाहिला. पर्यावरण नष्ट होण्याची भीती या...
साधारणपणे 39 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि 18 कॅबिनेट मंत्र्यांची नावे घोषित झाली. ज्या गतीने आणि अडथळय़ांना तोंड देत या सरकारची सुरूवात झाली...
अध्याय विसावा भगवंतांनी उद्धवाला सांगितले की, कुणाच्याही गुण दोषाकडे लक्ष देऊ नकोस म्हणजे तू ब्रह्मस्वरूप होशील भगवंतांच्या या सांगण्याचे उद्धवाला मोठे नवल वाटले. त्याला भगवंतांचे...