Browsing: संपादकीय / अग्रलेख

Agralekh

अध्याय अकरावा भगवंत म्हणाले, उद्धवा, मनुष्याचा स्वभाव त्रिगुणांनी युक्त असतो आणि त्या गुणांच्या प्रभावानुसार त्याची निरनिराळय़ा प्रसंगात निरनिराळय़ा पद्धतीची वर्तणूक…

गेली अनेक वर्षे सर्व जगामधील विशेषतः भारतामधील लोक ‘अच्छे दिन’ कधी येतील याची प्रतीक्षा करीत आहेत. पण प्रत्यक्षात दिवसेंदिवस परिस्थिती…

देशातील द्रुतगती मार्ग तसेच महामार्गांवरील वाहनांची कमाल वेगमर्यादा वाढविली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी यासंबंधी…

टोकियो ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाच्या खेळाडूंबरोबरच मीराबाई चानू, पी व्ही सिंधू, लवलीना बॉर्गोहाईन, रवी कुमार यांनी पदके पटकावून…

‘डॉक्टर्स डिरेक्टरी इंडिया’ आणि ‘द क्लाऊड फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 जुलै रोजी मुंबईतील राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्य…

गेल्या महिन्याच्या दुसऱया पंधरवडय़ात कोसळलेल्या अति पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरे आणि कित्येक हेक्टर शेती पाण्याखाली गेली. हे…

‘चीनमधील (सत्ताधारी) कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीत भारताच्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या नेत्यांचा सहभाग’ या वृत्ताने गेला काही काळ गाजला आहे. सध्या लडाख सीमेवर…

मोसमी पावसाच्या एकंदर पर्जन्यवृष्टीवरती भारतातल्या शेतीचे भवितव्य अवलंबून असते. पेयजल आणि जलसिंचनाचा पुरवठा या पावसाच्या पाण्याच्या संचयाद्वारे होत असतो परंतु…

अलीकडच्या काळात कर्नाटकाच्या राजकारणात बेळगावला वेगळेच स्थान मिळत आले आहे. बेळगावच्या नेत्यांना बाजूला सारून कोणीही आपले मंत्रिमंडळ स्थापन करू शकत…