यंदाचा उन्हाळा हा भारतासह जगासाठी रेकॉर्डबेक ठरला असून, अनेक विक्रम यावर्षी नोंदविण्यात आले आहेत. वाढते जागतिक तापमान हे जागतिक तापमानवाढीचा द्योतक मानले जात असून, यावर...
कोल्हापूर प्रतिनिधी:जाती-धर्माच्या नावावर देशभरामध्ये विवादाचे प्रसंग निर्माण होत असले तरी काही ठिकाणी जाती धर्माच्या चौकटीला भेद देणाऱ्या घटना दिसन येतात. महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे राहणाऱ्या आणि...
नरेंद्र मोदी हे 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यापासून देशात खऱया अर्थाने विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱया परंतु प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या समाजातील नायकांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले जात...
दिल्ली सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शैक्षणिक प्रयोजनासाठी 16 हजार 278 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तरतूद करणारे दिल्ली हे पहिलेच राज्य ठरले आहे....
युक्रेनमध्ये सध्या जोरदार युद्ध सुरू आहे. ते थांबण्याचे नाव घेत नाही. या युद्धाचे विविध देशांवर विविध दुष्परिणाम होत आहेत. कोणत्याही युद्धाशी कोणताही थेट संबंध नसलेल्या...
भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे प्रामुख्याने तीन ऋतू मानले जातात. या तीनही ऋतूंमध्ये उन्ह, पाऊस व थंडीची कमी अधिक प्रमाणात तीव्रता भारतीयांना...
मानसशास्त्राचा आवाका मोठा असला तरीही जगभरात त्याचा तुलनेत पाठपुरावा केला जातो असे नाही. विशेषकरून गरीब देशांमध्ये मानसशास्त्राला फारसे महत्त्व मिळताना दिसून येत नाही. अनेक क्षेत्रांमध्ये...
भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात पावसाळा, हिवाळा व उन्हाळा हे प्रामुख्याने तीन ऋतू मानले जातात. मात्र, अलीकडच्या काळात या तिन्ही ऋतूंमध्ये मोठय़ा प्रमाणात सरमिसळ होत असल्याचे...
झारखंडची राजधानी रांचीपासून 250 किलोमीटर अंतरावरील महान समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांची कर्मभूमी असलेल्या जामताडाच्या करमाटांडची कुप्रसिद्धी पूर्ण देशात फैलावत राहिली आहे. जामताडा स्वतःचे नाव सार्थ...
पश्चिम बंगालमधील शक्तीचे प्रतीक आता जागतिक स्तरावर भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. त्यांनी आपली धार्मिक, सांस्कृतिक परंपरा जपली आहे. या परंपरेवर रामायण आणि महाभारत...