प्रतिनिधी / बेळगाव : आज सायंकाळीसुद्धा रहदारी पोलिसांनी पिरनवाडी नाक्यावर चार वाजल्यापासून सायंकाळी सातपर्यंत अवजड वाहनांची शहरात येण्यासाठी बंदी घातली आहे. जवळजवळ सहा ते सात रहदरी पोलीस व वरिष्ठ अधिकारी ठाण म्हणून बसले आहेत. त्या व्यतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकारी दर तासाला पोलीस वाहनातून फेरी मारत आहेत. उद्यापासून सकाळी 08 ते 11 व सायंकाळी 04 ते 07 वाजेपर्यंत अवजड वाहनांना शहरात येण्यासाठी बंदी घालण्यात येणार आहे. सायंकाळी सातनंतर टप्प्याटप्प्याने अवजड वाहन सोडण्यात येणार आहेत. जेणेकरून शहरात वाहतूक कोंडी होऊ नये.
Trending
- घरगुती धार्मिक कार्यासाठी बिहारचे राज्यपाल आले दोडामार्गात !
- आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वात मालवणात खळा बैठका !
- पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी
- काँग्रेसचा जनतेच्या संपत्तीवर डोळा
- टीका, आरोपांना सक्षम प्रत्युत्तर द्या
- मन आणि तनही भाजपमय !
- गोवा डेअरीच्या 14 संचालकांची अपात्रता कायम
- अब की बार…मोदी हद्दपार! संजयबाबा घाटगेंचा खरमरीत इशारा