नवी दिल्ली : हिरो इलेक्ट्रिक कंपनीने अलीकडेच राजस्थान सरकारबरोबर एक करार केला असून या अंतर्गत सलारपूर येथे नवा निर्मिती कारखाना स्थापन करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असून यासंदर्भातला सहकार्याचा करार राजस्थान सरकारबरोबर केला आहे. 170 एकरच्या क्षेत्रफळात विस्तारलेल्या कारखान्यामधून वर्षाला 20 लाख वाहनांची निर्मिती करता येणे शक्य होणार आहे. सदरच्या कारखान्यासाठी सुरुवातीला 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून आधुनिक पद्धतीने निर्मिती केली जाईल.
Previous Articleदौडमधून लम्पिस्कीनबाबत जागृती
Next Article तालुक्यात दुर्गादौडमुळे शिवमय वातावरण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.