प्रतिनिधी / बेळगाव : देशभरात काही संघटनांकडून देशविघातक कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे हिंदू विध्यार्थी तसेच संघटनांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना लक्ष केले जात आहे. दोन दिवसांपूर्वी मंगळूर येथे युवकाची झालेली हत्या हा प्रकार निंदनीय असून हल्लेखोलांवर कारवाई करावी अशी मागणी अ.भा.वि.प. ने केली आहे. कोल्हापूर सर्कल येथे रास्ता रोको करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
Trending
- झोपेत असलेल्या चौघांची गदगमध्ये निर्घृण हत्या
- भुजबळ निसटले पण महायुती अडकली!
- मतदानाचा टक्का, देतो का धक्का ?
- ओडिशातील उद्यानात पांढऱ्या वाघिणीचा मृत्यू
- केलेल्या कामांचे स्मरण
- केनियन लष्करप्रमुखांसह 10 जणांचा अपघाती मृत्यू
- इराणच्या आण्विक तळाजवळ इस्रायलचा क्षेपणास्त्रहल्ला?
- दिनेशकुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख