बेळगाव प्रतिनिधी – अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पिकांचा सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी. उसाला किमान 3500 प्रतिटन दर द्यावा यासह इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Trending
- हातकणंगलेतून लढण्यास चेतन नरकेंचा नकार! ठाकरे गटाकडून आलेल्या ऑफर नाकारली; कोल्हापूरात होणार तिरंगी लढत
- ‘आम्ही टोल संपवत आहोत’: नितीन गडकरी
- तेजस MK-1A ने पहिले उड्डाण केले पूर्ण , लवकरच पहिली डिलिव्हरी
- उत्तराखंडमधील नानकमत्ता साहिब गुरुद्वाराच्या डेरा प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या
- केजरीवालचे गोवा ‘कनेक्शन’ उघड
- सांगोल्डाचा उपसरपंच उल्हास मोरजकर अपात्र
- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत महाराष्ट्रात ‘स्टार’ प्रचारक
- ‘स्मार्ट सिटी’ कामांची पाहणीसाठी न्यायाधीश उतरणार पणजी रस्त्यांवर