Tarun Bharat

विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बेळगाव प्रतिनिधी – अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणचे मोठे नुकसान झाले आहे. त्या पिकांचा सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी. उसाला किमान 3500 प्रतिटन दर द्यावा यासह इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

बिम्समधील कर्मचाऱयांना पूर्ववत कामावर घ्या

Amit Kulkarni

विजया क्रिकेट अकादमीची विजयी सलामी

Amit Kulkarni

अनिल बेनके क्रिकेट स्पर्धेच्या चषकांचे अनावरण

Amit Kulkarni

लेखकांकडे समाज बदलण्याची क्षमता

Amit Kulkarni

Kolhapur Jaggeri कर्नाटकी गुळाला कोल्हापूरचे लेबल लावल्यास कारवाई

Abhijeet Khandekar

उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी कामगारांची चणचण

Patil_p