प्रतिनिधी / बेळगाव : सहावा क्रॉस आदर्श नगर हिंदवाडी गेल्या महिनाभरापासून येथे पाणी गळती होत होती. त्यानंतर गेल्या आठ दिवसापासून एल अँड टी कंपनीने येथे येऊन पाहणी करून कामास सुरुवात केली. त्यानंतर हे काम परत बंद झाले आहे. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होत आहे. येथील नागरिकांनी कित्येकदा प्रशासनाला सांगून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
Previous Articleसीमालढ्यातील बिनीचा शिलेदार हरपला
Next Article राष्ट्रीय महामार्गावर वकिलांचा दीड तास चक्काजाम