प्रतिनिधी / बेळगाव : नंदिहळ्ळी, गर्लगुंजी, नागेनहट्टी या परिसरातून धारवाडला रेल्वे जाण्यासाठी रेल्वे मार्ग करण्यात येत आहे. या विरोधात या परिसरातील दोनशे शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या आहेत. धारवाड येथील केआयएडीबीच्या भूसंपादन अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यावेळी प्रकाश नाईक, सुधाकर पाटील, मारुती मेलगे, विलास पाटील, परशुराम सिद्धानी, नारायण जाधव, लक्ष्मण जाधव, पीएस मेलगे, एसएम पाटील, शिवशक्ती भातखंडे, एस पी पाटील, मारुती लोकूर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Previous ArticleKolhapur : व्हेल माशाच्या उलटीची तस्करी.. शहरात दुसरी कारवाई !
Next Article लोणंद नगरपंचायतीच्या नगरसेविकेवर चाकू हल्ला