प्रतिनिधी/ बेळगाव : शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव दिला जात नाही. पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले आहे. विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्याला रयत सेवा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. निवेदन देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- पावसाच्या रिपरिपीतही शिवभक्तांचा उत्साह टिकून
- कुवेतच्या अमीरांकडून देशाची संसद विसर्जित
- वळिवाने शहरासह परिसराला झोडपले
- मुजरा पावसाचा…जयघोष शिवरायांचा!
- फॉर्मात असलेल्या ‘आरसीबी’समोर आज अस्थिर दिल्लीचे आव्हान
- चेन्नईला आज राजस्थानविरुद्ध विजय अत्यावश्यक
- ऋषभ पंतवर एका सामन्याची बंदी
- शहापूर परिसर शिवमय, आकर्षक चित्ररथ मिरवणूक