बेळगाव प्रतिनिधी : निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी गावामध्ये विजेच्या झटक्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. तिच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी रयत संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी चुन्नाप्पा पुजारी, राजू पवार, शिवानंद मुगळीहाळ, रमेश पाटील, उमेश भारमल,राजाराम पाटील, चिनू कोळवमुडे आदी उपस्थित होते.
Trending
- वेतवडेतील आदर्श शाळा बांधकामाची होणार चौकशी!सीईओंकडून त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत; ‘तरुण भारत संवाद’च्या वृत्ताची गंभीर दखल
- सरवडेतील बालकाचा नाधवडे येथे कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
- धरण उशाला…तहान घशाला ! राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील ओलवण ग्रामस्थांची अवस्था
- चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल…महाविकास आघाडीचं प्रचंड शक्तीप्रदर्शन
- मोठ्या प्रमाणात मतदान करून मतदारांनी लोकशाहीचा उत्सव लोकोत्सव करावा
- ही स्वाभिमानाची लढाई ! बाजीराव खाडेंचं बंड…उमेदवारी अर्ज भरताना अश्रू अनावर
- रत्नागिरीत नारायण राणेंच्या समर्थनार्थ रॅलीला सुरुवात !
- नारायण राणे थोड्याच वेळात दाखल करणार उमेदवारी अर्ज !