खानपुर प्रतिनिधी – खानापूरहून एसटी बसने नियमितपणे हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी बेळगाव शहरात येत असतात. परंतु सकाळी ९ ते १० या वेळेत एसटी बसचे प्रमाण कमी असल्याने, विद्यार्थी गर्दीतून बसमध्ये लटकत जीवघेणा प्रवास करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तरी खानापूर परिवहन महामंडळाने बेळगाव मार्गे येणाऱ्या एसटी बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Trending
- पहिल्याच दिवशी डी. के. सुरेश, प्रज्ज्वल रेवण्णा यांचे अर्ज
- न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जातोय !
- नागालँडच्या 8 जिल्ह्यांमध्ये ‘अफ्स्पा’चा कालावधी वाढला
- रामेश्वरम कॅफे स्फोटाचा मुख्य सूत्रधार गजाआड
- ‘अमर सिंह चमकीला’चा ट्रेलर सादर
- कोअर सेक्टरची वाढ 3 महिन्यांमधील सर्वाधिक
- सुप्रिया श्रीनेत यांना उमेदवारी नाकारली
- अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांची शिक्षा