गुरुप्रसाद संस्था रत्नागिरीच्या वतीने आंतरजिल्हा स्वरचित काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी
गुरुप्रसाद संस्था रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरजिल्हा स्वरचित काव्य लेखन स्पर्धेत माडखोल येथील सुप्रिया लिंगोजी राऊळ हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. रत्नागिरी येथे ही स्पर्धा झाली. सुप्रिया हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.