Tarun Bharat

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Breaking कोल्हापूर महाराष्ट्र मुंबई सांगली

Kolhapur; मसाई पठाराचा राखीव संवर्धन क्षेत्रात समावेश

Kalyani Amanagi
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय; औरंगाबादच्या जायकवडी पाणी पुरवठा योजनेच्या कामालाही मान्यता मुंबई / प्रतिनिधी राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन...
notused

कोल्हापुरचा शिवसैनिक काँग्रेसलाच मतदान करेल-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Archana Banage
‘ताराराणीं’च्या भुमीतून पहिली महिला आमदार विधानसभेत कोल्हापूर प्रतिनिधी काश्मिरमध्ये सत्तेसाठी मेहबुबा मुफ्तींसोबत गेलेल्या भाजपचे हिंदूत्व सोयीनुसार बदलणारं हिदूत्व आहे. त्यामुळे शिवसेनेला भाजप नेत्यांनी हिंदूत्व शिकवू...
Breaking मुंबई

मुख्यमंत्री पाठवणार मुख्यन्यायमुर्तींना पत्र

Abhijeet Khandekar
सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट कोल्हापूर प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्कीट बेंच कोल्हापुरात व्हावे, यासाठी मंगळवारी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट...
Breaking महाराष्ट्र मुंबई मुंबई /पुणे राष्ट्रीय

केसीआरमध्ये भाजपविरोधी आघाडी उभारण्याची क्षमता : राऊत

Abhijeet Khandekar
नागपूर : प्रतिनिधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यात “सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे सांगितले. राष्ट्रीय स्तरावर...
Breaking महाराष्ट्र मुंबई मुंबई /पुणे

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर’

Archana Banage
नवी दिल्ली / ऑनलाईन टीम सचिन वाझे प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी देखील वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकारवर...
Uncategorized मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण

Archana Banage
ऑनलाईन टीम / मुंबई देशभरात 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजधानी दिल्लीसह देशभरात ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिवस साजरा होत...
Uncategorized सांगली

महाराष्ट्राच्या मनगटात ताकद, दिल्ली पुढे झुकणार नाही 

Archana Banage
प्रतिनिधी / इस्लामपूर कर्जमुक्तीतून शेतकऱयांना दिलासा देण्याबरोबरच महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीला चालना देवून रोजगार निर्मितीवर अधिक भर दिला जाईल. इतिहासातील लढाया आता थांबवू. इतिहासाला अभिप्रेत असणारा महाराष्ट्र...