अधिकाऱ्यांना हव्या जनतेकडून तक्रारी अन्यथा कारवाई होत नाही
सर्वोच्च न्यायालयाचा आदेशही जुमानत नाहीत अधिकारी प्रतिनिधी/ पणजी एखाद्या प्रकरणात कारवाई करण्याची वेळ येते तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांना नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रारी दिलेल्या हव्या असतात. अन्यथा ते...