Tarun Bharat

#fruits

फूड

उन्हाळ्यात फायदेशीर असणारं फ्रुट सॅलड

Kalyani Amanagi
उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला पाण्याची गरज जास्त असते. अशावेळी भरपूर फळे खाण्याचा देखील सल्ला दिला जातो. पण बऱ्याच वेळेला आपण ते खाण्याचा कंटाळा करतो.पण घरच्या घरी...
आरोग्य

हिवाळ्याच्या दिवसात कोणती फळे खावीत?

Kalyani Amanagi
हिवाळ्याच्या दिवसात पाणी खूप कमी प्रमाणात पिले जाते. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक रोगांना फुकटच आमंत्रण मिळू शकते. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक...
आरोग्य

पावसाळ्याच्या दिवसात ही फळे आवर्जून खा

Kalyani Amanagi
तरुणभारत ऑनलाइन पावसाळ्याच्या दिवसात योग्य आहार घेणे खूप गरजेचे असते.कारण या दिवसात दूषित पाण्यामुळे तसेच वातावरणामुळे अनेक आजारही होतात. त्याचबरोबर पचनक्रियाही मंदावलेली असते.अशावेळी रोगप्रतिकारक शक्ती...
बेळगांव

फलोत्पादन खात्याकडून उपनगरात भाजीपाला पुरवठा

tarunbharat
बेळगाव / प्रतिनिधी शहरातील रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आल्याने प्रवासाचे पर्याय बंद झाले आहेत. परगावात कामानिमित्त गेलेले नागरिक आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गोवा येथे कामासाठी...