ऑनलाईन टीम/ तरुण भारत भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी...
सत्तांतरानंतर महापालिका निवडणुकीत वाढले महत्त्व : केंद्रासोबत आता राज्यात येणार सत्ता : भाजपच्या गळाला लागणार तगडे उमेदवार कोल्हापूर / विनोद सावंत विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर...
तरुण भारत ऑनलाइन टीम पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं आहे. या यशाबद्दल भाजप नेते हा उत्साह साजरा करत आहेत. तसेच महाराष्ट्रातही सत्तांतर...
मुंबई प्रतिनिधी शिवसेना आणि भाजपामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. पण...
मुदाळतिट्टा /प्रतिनिधी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खायचे धोरण ठरवले असून त्याच धोरणाचा भाग म्हणून आता शेतकऱ्यांच्या परवानगी शिवाय त्यांचे उस बील महावितरण...
ऑनलाईन टीम/मुंबई राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गदारोळ सुरु झाला. एमपीएससी विद्यार्थी स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरुन...