तरुणभारत ऑनलाइन पावसाळ्याच्या दिवसात योग्य आहार घेणे खूप गरजेचे असते.कारण या दिवसात दूषित पाण्यामुळे तसेच वातावरणामुळे अनेक आजारही होतात. त्याचबरोबर पचनक्रियाही मंदावलेली असते.अशावेळी रोगप्रतिकारक शक्ती...
तरुणभारत ऑनलाइन पावसाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागात जास्तीत जास्त रानभाज्या खाल्ल्या जातात.कुर्डू,पाथरी, मोरशेंडा, नाल,शेंडवेल यांसारख्या अनेक भाज्या शेतात पाहायला मिळतात.या भाज्यांची नावे वेगळी असली तरी त्या...
पावसाळा म्हंटल की चिंबचिंब भिजायला कोणाला आवडत नाही. मग पाऊस सुरु होताच आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळाळणारे धबधबे,हिरव्यागार डोंगरावरून हळुवार...
ऑनलाईन टीम/तरुण भारत पावसाळा सुरू झाला की सर्वांची गडबड उडते ती छत्री, रेनकोट घेण्यासाठी पण त्याचबरोबर ज्यांना आरामदायक फील करायच असतो. ते नेहमी सीझनप्रमाणे कपड्यांची...
तरुणभारत ऑनलाइन टीम बदलत्या ऋतुमानानुसार आजाराच्या अनेक समस्या उद्भवतात. आणि त्यात पावसाळा म्हंटल तर दूषित पाणी आणि ऊन-पाऊस अशा बदलत्या वातावरणामुळे अनेक आजार डोके वर...
तरुणभारत ऑनलाइन टीम उन्हाळ्यात उष्णतेमुळे हैराण झाल्यामुळे सगळ्यांनाच पावसाळा हवाहवासा वाटतो. सर्वजण पावसाची मोठ्या आतुरतेने वाट पहात असतात.पण पावसाळ्यात वातावरणात अचानक बदल होत असल्याने तसेच...
तरुणभारत ऑनलाइन टीम काही दिवसातच पावसाळा सुरु होईल.आणि पाऊस म्हंटल की भिजणं आणि मस्ती करणं आलचं.पण पावसाळ्यात आर्द्रता वाढल्याने त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात,त्वचा निस्तेज दिसू...
प्रतिनिधी / गगनबावडा सलग दोन दिवस गगनबावडा तालुक्यात धुवाधार पाऊस पडल्याने घाट मार्गातील धबधबे कोसळत आहेत. कुंभी धरण क्षेत्रात १९५ मिलीमिटर तर कोदे धरण क्षेत्रात...