राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने ठोकरल्याने दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी यामणापुर येथील महामार्गावर हा अपघात घडला.
महामार्गावर आता जनावरांचे अपघात वाढल्याने प्रानिप्रेमिंतून नाराजी व्यक्त होत आहे. शिवाय महामार्गावर बॅरिकेड्स नसल्यामुळे हा आपघात घडला आहे. त्यामुळे माहामार्गावर बॅरिकेड्स तातडीने लावावे अशी मागणी होत आहे.